महाराष्ट्र पंचायत राज महत्वपूर्ण प्रश्न

महाराष्ट्र पंचायत राज महत्वपूर्ण प्रश्न

छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात.

महाराष्ट्र पंचायत राज महत्वपूर्ण प्रश्न

महाराष्ट्र पंचायत राज महत्वपूर्ण प्रश्न

आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज……..सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

– 1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?

==> स्थानिक स्वराज्य संस्था

– 2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?

==> 2 ऑक्टोबर 1953

– 3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?

==> 16 जानेवारी 1957

– 4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?

==> वसंतराव नाईक समिती

5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?

==> 27 जून 1960

– 6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?

==> महसूल मंत्री

7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?

==>226

– 8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?

==> जिल्हा परिषद

9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?

==> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

– 10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?

==>  1  मे 1962

महाराष्ट्रातील पंचायत राज

– 11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?

==> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?

==> 7 ते 17

– 13.  ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?

==>जिल्हाधिकारी

14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?

==> जिल्हाधिकारी

– 15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?

==> 5 वर्षे

– 16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?

==> पहिल्या सभेपासून

– 17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?

==> तहसीलदार

– 18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?

==> विभागीय आयुक्त

– 19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> सरपंच

– 20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

=पंचायत समिती सभापती

– 21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

==> दोन तृतीयांश (2/3)

22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

==> तीन चतुर्थांश (3/4)

– 23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> पंचायत समिती सभापती

24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष

IMP Question

– 25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> संबंधित विषय समिती सभापती

– 26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष

– 27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> विभागीय आयुक्त

– 28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?

==> ग्रामसेवक

– 29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?

==> जिल्हा परिषदेचा

– 30.  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?

==> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

– 31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?

==> ग्रामसेवक

– 32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?

==> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

– 33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

==> राज्यशासनाला

34.  सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?

==> विस्तार अधिकारी

– 35.  गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?

==> ग्रामविकास खाते

– 36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

==> जिल्ह्याचे पालकमंत्री

37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?

==> जिल्हाधिकारी

– 38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?

==> दहा (स्थायी+9 विषय समित्या)

– 39. जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?

==> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

– 40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष

– 41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?

For more information related to recruitment, you can view this government job notification, please share this employment news information with your friends and help them get government jobs. Visit OOacademy.co.in daily to get free job alerts of other government jobs in Marathi.

लेटेस्ट अपडेट

  • राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे (Directive Principles of State Policy – DPSP)
    राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे (Directive Principles of State Policy – DPSP) प्रस्तावनाभारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी आणि व्यापक लिखित राज्यघटना मानली जाते. राज्यघटनेत नागरिकांचे हक्क, शासनाची रचना, केंद्र-राज्य संबंध, न्यायव्यवस्था आणि सामाजिक न्याय यांचा सविस्तर विचार करण्यात आला आहे. या राज्यघटनेतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे (Directive Principles of State Policy… Read more: राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे (Directive Principles of State Policy – DPSP)
  • मूलभूत हक्क (Fundamental Rights) – संपूर्ण माहिती
    मूलभूत हक्क (Fundamental Rights) – संपूर्ण माहितीभारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क (Fundamental Rights) हे प्रत्येक नागरिकाला सन्मानाने, स्वातंत्र्याने आणि समानतेने जगण्यासाठी दिलेले अत्यंत महत्त्वाचे अधिकार आहेत. हे हक्क भारतीय राज्यघटनेच्या भाग III (Part III) मध्ये कलम 12 ते 35 मध्ये नमूद केले आहेत. भारताचे संविधान निर्माते यांनी हे हक्क प्रामुख्याने Constitution of the United States मधून… Read more: मूलभूत हक्क (Fundamental Rights) – संपूर्ण माहिती
  • नागरिकत्व (Citizenship) – संपूर्ण माहिती
    प्रस्तावना नागरिकत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीचा विशिष्ट देशाशी असलेला कायदेशीर संबंध. भारताचा नागरिक असलेल्या व्यक्तीला राज्यघटनेने दिलेले सर्व अधिकार आणि संरक्षण मिळते. भारतीय राज्यघटनेतील भाग II (Part II) मध्ये नागरिकत्वाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. संबंधित कलमे नागरिकत्व म्हणजे काय? नागरिकत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीची विशिष्ट राष्ट्राशी असलेली कायदेशीर सदस्यता होय. नागरिकांना मिळणारे अधिकार भारतीय नागरिकत्वाची वैशिष्ट्ये एकेरी नागरिकत्व… Read more: नागरिकत्व (Citizenship) – संपूर्ण माहिती
  • भारतीय राज्यघटना (Indian Constitution) – संपूर्ण माहिती
    प्रस्तावना भारतीय राज्यघटना (Constitution of India) हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. देशाचे शासन कसे चालेल, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये काय असतील, केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकार काय असतील याची सविस्तर माहिती राज्यघटनेत दिलेली आहे. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना मानली जाते. राज्यघटना म्हणजे काय? राज्यघटना म्हणजे देशाच्या शासन व्यवस्थेचे नियम, तत्त्वे, अधिकार… Read more: भारतीय राज्यघटना (Indian Constitution) – संपूर्ण माहिती
  • 74 वी घटनादुरुस्ती – संपूर्ण माहिती
    74 वी घटनादुरुस्ती – संपूर्ण माहिती प्रस्तावनाभारतातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत करण्यासाठी भारतीय संविधानामध्ये 74th Constitutional Amendment ही महत्त्वाची घटनादुरुस्ती करण्यात आली.74 वी घटनादुरुस्ती ही महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत यांसारख्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना संविधानिक दर्जा देणारी ऐतिहासिक सुधारणा आहे.ही घटनादुरुस्ती शहरी प्रशासन अधिक लोकाभिमुख, प्रभावी आणि विकेंद्रित करण्यासाठी करण्यात आली.74 वी घटनादुरुस्ती म्हणजे… Read more: 74 वी घटनादुरुस्ती – संपूर्ण माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *