तिसरी पंचवार्षिक योजना

तिसरी पंचवार्षिक योजना

तिसरी पंचवार्षिक योजना

तिसऱ्या पंचवार्षिक योजनेची महत्वाची वैशिष्टये –

कालावधी – १ एप्रिल, १९६१ ते ३१ मार्च, १९६६

अध्यक्ष – पं. जवाहरलाल नेहरू

उपाध्यक्ष – सी. एम. त्रिवेदी

प्रतिमान – महालनोबीस प्रतीमानावर आधारित सुखमोय चक्रवर्ती यांच्या “The Mathematical Framework of the Third Plan” या लेखावर आधारित

मुख्य भर – कृषी व मूलभूत उद्योग , आत्मनिर्भरता

दुसरे नाव – कृषी व उद्योग योजना

विशेष घटनाक्रम –

  • १९६४-६५ – सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम (IAAP)
  • १९६५ – कृषी मूल्य आयोग स्थापन (अध्यक्ष – प्रो. दांतवाला) – पुढे कायमस्वरूपी दर्जा देऊन १९८५ साली “कृषी मूल्य व किंमती आयोग” असे नाव बदलले.
  • १ जुलै १९६४ -भारतीय औद्योगिक विकास बँक (IDBI) व Unit Trust of India (UTI) स्थापन
  • १९६५ – भारतीय अन्न महामंडळ (FCI) स्थापन.

योजना यशस्वी न होण्याची करणे –

  • १९६२- भारत – चीन युद्ध
  • १९६५ – भारत – पाकिस्तान युद्ध
  • १९६६ – भीषण दुष्काळ

आर्थिक वाढीचा दर –

  • संकल्पित दर – ५.६ %
  • साध्य दर – २.८ %
  • संरक्षणावरील खर्च वाढला.
  • अन्नधान्य उत्पादनात घट झाली व परिणामी महागाई वाढली.

योजना कालावधीतील राजकीय घडामोडी –

  • भारत – चीन युद्ध (१९६२)
  • डिसेंबर १९६१ मध्ये भारतीय सैन्याच्या कारवाई नंतर गोवा मुक्त झाले – गोवा मुक्तीसंग्राम.
  • १ डिसेंबर १९६३ ला नागलंड ला राज्याचा दर्जा दिला गेला.
  • भारत – पाकिस्तान युद्ध (1965)
  • १९६५ मध्ये दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदीविरोधी आंदोलने सुरु झाली. त्यामुळे हिंदी भाषेची सक्ती मागे घेण्यात आली.

योजना अवकाश / योजनेला सुट्टी / Plan Holiday वाचा.

अर्थशास्त्र महत्वाच्या नोट्स डाउनलोड करा

सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *